पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुढील ३ दिवस जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट | Monsoon Forecast 2026

इमेज
पुढील ३ दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट  Monsoon Forecast 2026 गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात 20 जुलै पर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज वर्तविला आहे. राज्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकटासह मोठा पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही, यातच मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे राज्याच्या काही भागांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या अंदाजानुसार कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये हवामान दमट राहणार असून दुपारनंतर काही भागांमध्ये विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ठाणे व मुंबई या दोन्ही जिल्ह्यात मध्यम पावसाचा रायगड जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसासाठी येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 18 जुलै रोजी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील घाट...

बांधकाम कामगारांसाठी चार नवीन योजना | Bandhkam kamgar yojana

इमेज
बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या चार नवीन योजनांना मंजुरी Bandhkam kamgar yojana  राज्यातील बांधकाम कामगारासाठी एका अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे राज्य शासनाकडून आज 13 जुलै 2026 रोजी राज्यातील बांधकाम कामगारासाठी चार नव्या योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. यामध्ये बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती योजना असेल याचबरोबर अपघाती मृत्यू किंवा बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर दिले जाणारे मदत असेल याचबरोबर प्रसूती सहाय्य योजना व बांधकाम कामगारांना पेन्शन योजना अशा योजनांचा समावेश आहे. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना मृत्यू सहाय्य व दिव्यांग सहाय्य योजना लागू करण्याबाबत. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत. सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व ...

VB-G RAMG Maharashtra अखेर प्रतीक्षा संपली; व्हीबी-जी-राम-जी योजनेसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता

इमेज
अखेर प्रतीक्षा संपली; व्हीबी-जी-राम-जी योजनेसाठी राज्यांना 25,863 कोटी रुपयांचा पहिला हप्ता VB-G RAMG  maharashtra 1st installment 2026 राज्यात मनरेगा अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी हे गेल्या अनेक दिवसापासून केंद्राच्या निधी अभावी अनुदानापासून वंचित आहेत. या विरोधात सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विविध लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याकडून या योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारला पाठपुरावा करण्यात आला होता अखेर केंद्र शासनाकडून प्रलंबित असलेला निधी वितरीत केला आहे. आज पाच जुलै 2026 रोजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दूरदर्श प्रणाली मार्फत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यासोबत विकसित भारत आणि अजिविका मिशन ग्रामीण अर्थात   Viksit Bharat–Guarantee for Rozgar and Aajeevika Mission (Gramin) [VB-G-RAM-G]  या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व सोबतच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना पहिला हप्ता म्हणून 25 हजार 863 कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्या...

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर Grampanchayat Election 2026

इमेज
मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले, ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर  Grampanchayat Election 2026 राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना फायनल झाली आरक्षणाची सोडत ही झाली परंतु त्या गावागावात सर्वांना प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे नवीन प्रभाग रचनेनुसार आता मतदार यादी कशी बनणार आणि याच्या संदर्भातील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे! मतदार यादी १५ एप्रिलची, पण नवीन प्रभाग रचनेनुसार मतदान कसं होणार? पहा निवडणूक आयोगाचा नवीन नियम! राज्यातील तब्बल 15245 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे होय, यामध्ये २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच २०२६ या चालू वर्षात मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2026 च्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा स परिपत्रक आलेला आहे ज्यानुसार प्रभाग रचना आणि आरक्षण सोडती नंतर आता त...

शेतकरी कर्जमाफी GR आला; कोण पात्र कोण अपात्र | प्रोत्साहन अनुदान कोणाला | Shetkari Karjmafi GR 2026

इमेज
शेतकरी कर्जमाफी GR आला; कोण पात्र कोण अपात्र, प्रोत्साहन अनुदान कोणाला? Shetkari Karjmafi GR 2026 Punyashlok ahilyadevi holkar Karjmukti yojana 2026 राज्यातील शेतकऱ्यांची गेल्या २ वर्षाची शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा संपली; अखेर २ जून २०२६ रोजी राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. राज्यात शेतकरी कर्जमाफी साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही योजना राबवली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ, दोनलाखावरील कर्जासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान असे तीन घटक असणार आहेत. या ३ घटकात ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे यामुळे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत.  याचबरोबर ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकर्‍यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपये शासन जमा करणार आहे.  तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्...

नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू ! | Fair price shop license application

इमेज
नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू Manifesto Approval of  new fair price shops   हिंगोली जिल्ह्यात अर्ज मागविले . सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत वितरीत करण्यात येणा-या शिधावस्तु  शिधापत्रिका धारकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी अस्तित्वात असलेले शिधावाटप दुकाने काही कारणास्तव किंवा त्या क्षेत्रातील एकांकामध्ये वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नवीन 68 रास्तभाव दुकाने मंजूर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 15 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान अर्ज स्वीकारणार; ग्रामपंचायत, महिला बचत गट व सहकारी संस्थांना प्राधान्य महाराष्ट्र शासनाच्या दि. 6 जुलै 2017 च्या शासन निर्णयामधील मार्गदर्शक सूचनांनुसार ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाचही तालुक्यांतील रिक्त गावांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस पाटील कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आ...

MH DCS E peek pahani शेतकऱ्यांची कटकट मिटली! ई पीक पाहणी शासनाचा मोठा निर्णय

इमेज
शेतकऱ्यांची कटकट मिटली! ई पीक पाहणी शासनाचा मोठा निर्णय MH DCS E peek pahani राज्यात खरीप हंगाम 2026 पासून शेतकऱ्यांची ई पाहणी करण्याची कटकट कायमची मिटणार आहे; राज्यात १००% इ पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026 मध्ये 15 जुलै 2026 पासूनच केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे अप्लिकेशनच्या ( MH DCS ) माध्यमातून राज्यामध्ये किती पाहणी केली जाणार आहे, यावर्षी १००% ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची मदत घेतली जाणार असून 15 जुलै 2026 पासूनच सहायकाच्या माध्यमातून १००% E Peek Pahani  करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारकडून घेण्यात आलेले आहे. GR PDF 2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुरक्षितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील नियम २९ व ३० अंतर्गत केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS MH) या प्रणालीच्या अनुषंगाने पीक नोंदणी प्रक्रियेतील तरतुदीमध्ये सुधारणा केंद्र शासनाच्या माध्यमातून हे प्रत्येक राज्यांना जमिनीचे  क्षेत्रफळ, पिकांची लागवड, पिकांची १००% आकडेवारीची माहिती देण्यासाठीच उद्दिष्ट ...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

इमेज
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार. दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर जिल्ह्यातील मौजे दापचरी ( ता.डहाणू) येथील दुग्ध प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळास देण्यास मंजुरी. याठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाच्या कृषि बाजार उभारणीसह पणन विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार. पालघर, ठाणेसह परिसरातील शेतकऱ्यांना सुविधेचा मोठा लाभ होणार. (सहकार व पणन) शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६च्या निकषात सुधारणा. २०२९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी. सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ. (सहकार व पणन विभाग) राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरण मंजुर. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पार...

Kharip Pikvima 2025 तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा करण्याचे निर्देश

इमेज
तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  Kharip pikvima 2025 धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचे खरीप २०२५ पीकविमा; ₹३३६ कोटी वितरित करण्याचे आदेश. खरीप २०२५ चा 'पिकविमा' ७ दिवसात देण्याचे 'केंद्रीय तांत्रिक सल्लागार' समितीचे विमा कंपनीला निर्देश ! धाराशिव जिल्ह्यातील पिक विमा वाटपाच्या संदर्भात पीक विमा कंपनीच्या माध्यमातून केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे अपील दाखल केलेली होती आणि हीच आपली केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे.  धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुढील सात दिवसांमध्ये पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विम्याचे वितरण करावे अशा प्रकारचे केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप २०२५-२६ वर्षात धाराशिव जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसाठी एकूण ५०४ पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले होते. पिक विमा कंपनीने यातील तब्बल ३६८ प्रयोगांवर चुकीच्या पद्धतीने प्लॉट निवड, स्थानिक दबाव आणि प्रक्रियात्मक त्...

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

इमेज
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू.   Assk registration 2026 Aple sarkar seva kendra आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.  अहिल्यानगर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण तसेच नगरपरिषद नगरपंचायत याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील 2430 आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. आपले सेवा केंद्र सुरु करणाऱ्या इच्छुकांनी https://ahilyanagaraaplesarkar.com/index.php या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने 22 जून 2026 पासून 17 जुलै 2026 पर्यंत अर्ज करावेत. आपले सरकार सेवा केंद्राबाबत अटी व शर्ती तसेच रिक्त असलेल्या केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध क...

खुशखबर! या मुलांच्या खात्यात DBT ने येणार २२५० || Balsangopan Yojana

इमेज
खुशखबर! या मुलांच्या खात्यात DBT ने येणार २२५०  Balsangopan Yojana 2026 BalSangopan Yojana Scheme  अखेर तब्बल सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर क्रांतिज्योती सावितीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर, राज्य शासनाची निधी वितरणास मंजुरी. राज्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ कलम २ (१४) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवा-याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलां-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राज्यात सन १९७५ मध्ये सुरु करण्यात आली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या 30 मे 2023 च्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात वितरीत करण्...