मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; प्रभाग रचना GR
Grampanchayat Election 2026
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे 20 फेब्रुवारी पासून राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा कार्यक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला आहे.
ज्याच्यानुसार आता राज्यामध्ये 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार आहे. यामध्ये तहसीलदार गुगल अर्थ च्या मदतीने 20 फेब्रुवारी 25 26 पर्यंत गावाच्या नकाशे अंतिम करतील. तलाठी आणि ग्रामसेवक 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करणार आहेत.
तीन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पाडले जाणारे ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.
जिल्हाधिकारी करून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर ते विनोद आयोग या प्रस्तावाला मान्यता देईल असे ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशामध्ये सांगण्यात आलेले ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी याच्या संदर्भातील एक आदेश पत्रक जाहीर केलेले आहे.
याच्या संदर्भातील हरकती मागवण्यासाठी 7 एप्रिल 2026 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल नागरिकांना आपल्या हरकती 13 एप्रिल 2020 पर्यंत नोंदवता येणार आहेत.
प्राप्त झालेल्या हरकतीवरती 21 एप्रिल 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारी हे सुनावणी घेणार आहेत. जिल्हाधिकारी या सर्व प्रस्तावाची पडताळणी करून 28 एप्रिल 2026 पर्यंत प्रभाग रचना अंतिम करणार आहेत ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर 4 मे 2026 रोजी हे अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत.
अशा प्रकारचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले ज्याच्यामुळे आता लवकरच राज्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहे.