तुरीच्या आयाती बाबत शासनाचा मोठा निर्णय, तूर भावाच काय होणार ?
tur dal import duty update
होळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
तूरीवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता संपूर्ण तूर डाळ बाहेरून आयात करण्यासाठी कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही, त्यामुळे डाळ स्वस्त होणार आहे.
आतापर्यंत सरकारने तूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लावले होते, ते आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.
संपूर्ण तूर डाळीवरील शुल्क हटवण्याचा आदेश अर्थ मंत्रालयाने 3 मार्च रोजी जारी केला आहे. हा आदेश 4 मार्चपासून लागू होणार आहे.
डाळीवरील 11 टक्के आयात शुल्क हटवल्यानंतर डाळींच्या किमती कमी होणार आहेत. केंद्र सरकारने सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत संपूर्ण तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र याचे परिणम तुरीच्या बाजार भावा वर होण्याची दाट शक्यता आहे,
पहा काय परिणाम होतील खालील लिंक वर
👇