आंबिया बहार फळपीक विमा निधी वितरीत
falpik vima GR
शेतकऱयांच्या फळपीकांना हवामान धोक्या पासुन संरक्षण दिल्यास शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्ट्टीने मदत व्हावी, यासाठी राज्यात प्राधान्याने पुनरर्चित हवामान आधारीत फळपीक पीक विमा योजना राबविवण्यात येत आहे.
विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उ्पादकतेवर् विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमानावर् उ्पादनामध्ये घट येते. पयायाने शेतकऱयांना अपेक्षीत उ्पादन न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.
या सर्व बाबीचा विचार करुन शेतकऱयांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना संत्रा, मोसंबी , काजू, डाळिंब , आंबा, के ळी, द्राक्ष या 7 फळपीकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन भारतीय कृषी विमा कंपन्या मार्फत राबविण्यासाठी देण्यात आलेली आहे .
शासन निर्णय 31 March 2023 GR येथे पहा 👇👇👇
आणि याच पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक पीक विमा योजना साठी भारतीय कृषी विमा शासनाकडे मागणी केल्यानुसार् राज्य कृषी आयुक्तालयाच्या शिफारशीने निधी वितरित शासनाच्या विचाराधीन होती आणि याच अनुषंगाने हा महत्वपूर्ण शासन घेण्यात आला आहे.\
शासन निर्णय 28 November 2022 GR येथे पहा 👇👇👇
शासन निर्णय ८ सप्टेंबर 2022 GR येथे पहा 👇👇👇
या शासन निर्णयानुसार आंबिया बहार फळपीक विमा 2021 करिता ₹१८० कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
शासन निर्णय 13 जून 2022
याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांना १००० पेक्षा कमी विमा आला होता त्यांना ३० मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार वाढीव विमा मिळणार आहे
Gr पहा
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान
शासन निर्णय पहा
पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021 साठी कृषी आयुक्तालयाने केलेली केलेली शिफारस विचारात घेता. राज्य हिस्स्याच्या हप्ता अनुदानापोटी रू.86.21 कोटी इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचना नुसार वितरित करण्यास आज मंजुरी देण्यात आली आहे.
मृगबहार फळ पीक वीमा GR
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु. 86,21,199/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.