राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 1 सप्टेंबर 2026 निर्णय संक्षिप्त गृह विभाग - नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. सार्वजनिक आरोग्य विभाग - शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक. सार्वजनिक आरोग्य विभाग - सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. जलसंपदा विभाग- कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधार...
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू. Assk registration 2026 Aple sarkar seva kendra सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त असलेल्या 592 जागा करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत अर्जदारांना 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. हा अर्ज दाखल करण्यासाठी सेतू संकलन महसूल शाखा पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय दूध डेअरी जवळ सात रस्ता परिसर सोलापूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत दाखल करावा लागणार आहे. सोलापूर जाहिरात Aaple Sarkar Seva Kendra-Application Form, Self-Declaration Form, Annexure A & B Aaple Sarkar Seva Kendra Announcement, List of Vacant Centers, and Terms & Conditions लातूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ६४० आपले सरकार सेवा केंद्र करिता ओंलीने अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील ५९९ नगरपरिषद ८ नगर पंचायत २ तर महानगरपालिका क्षेत्रात ३१ रिक्त जागा आहेत. या जागांकरिता २५ ऑगस्ट २०२६ ते १५ सप्टें...
17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध Shetkari Karjmafi yadi राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या 25 जुलै 2026 पर्यंत तीन याद्या प्रकाशित करण्यात आले आहेत. या तीन याद्याच्या माध्यमातून राज्यातील 17 लाख 48 हजार 796 शेतकऱ्यांना आतापर्यंत पात्र करून केवायसी करण्यासाठी पोर्टल वरती VK नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बधनकारक आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील ३७८६५ शेतकऱ्यांची यादी पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे यात शिराळा 1425, सांगली 17, वाळवा 3481, मिरज 5403, आटपाडी 1725, कवठेमहांकाळ 2872, विटा 1617, पलूस 2516, कडेगाव 1795, तासगाव 5496, जत 11 हजार 518 शेतकऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील १३०५ गावामधील कर्जमाफी योजनेत पात्र झा...