राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 18 ऑगस्ट 2026 निर्णय संक्षिप्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती लाभणार. पंढरपुरचे धार्मिक, पारंपरिक महत्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती व प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रकल्प बांधितासाठी विशेष पॅकेज देण्याच्या सुचनेला अनुसरून, जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर. (नगर विकास विभाग) सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत दिली जाण्यासाठी सुलभता येणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग) गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा – २ मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलाच्या सुमारे ८० कोटी १२ ...
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू. Assk registration 2026 Aple sarkar seva kendra पुणे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 1400 आपले सरकार सेवा केंद्र जागा करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 9 जुलै 2026 च्या नवीन शासन निर्णयानुसार लावण्यात आलेल्या अटी शर्ती पात्रतेच्या आधारे उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांना 13 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज करता येणार आहेत. पुणे जिल्हा जाहिरात 👇🏻 नवीन आपले सरकार सेवा केंद्र – जाहीरनामा नवीन आपले सरकार सेवा केंद्र – अर्ज नमूना नवीन आपले सरकार सेवा केंद्र – रिक्त केंद्रांची यादी अ. क्र. १ ते ७४२ नवीन आपले सरकार सेवा केंद्र – रिक्त केंद्रांची यादी अ. क्र. ७४३ ते १४०० छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील रिक्त असलेल्या ग्रामीण भागातील 665 व शहरी भागातील 185 अशा एकूण 850 जागांकरिता आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत 17 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज स्वीका...
17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध Shetkari Karjmafi yadi राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या 25 जुलै 2026 पर्यंत तीन याद्या प्रकाशित करण्यात आले आहेत. या तीन याद्याच्या माध्यमातून राज्यातील 17 लाख 48 हजार 796 शेतकऱ्यांना आतापर्यंत पात्र करून केवायसी करण्यासाठी पोर्टल वरती VK नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बधनकारक आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील ३७८६५ शेतकऱ्यांची यादी पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे यात शिराळा 1425, सांगली 17, वाळवा 3481, मिरज 5403, आटपाडी 1725, कवठेमहांकाळ 2872, विटा 1617, पलूस 2516, कडेगाव 1795, तासगाव 5496, जत 11 हजार 518 शेतकऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील १३०५ गावामधील कर्जमाफी योजनेत पात्र झा...